आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद (VBVP ) ची गरज का ?
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद
(VBVP )ची गरज का ?
असा प्रश्न कायम बरिच लोग विचारत असतात.ईतक्या विद्यार्थी संघटना असताना नवी विद्यार्थी संघटना का हवी ? असाहि युक्तिवाद हल्ली वारंवार केला जातो.त्याना काहि उत्तरे देणे गरजेचे आहे.तसेच काहि प्रश्न सुध्हा विचारणे गरजेचे आहे.
*आज पर्यन्त अशी कोणती विद्यार्थी संघटना आहे जिने विद्यार्थ्यांच्या मानसिक ,भावनिक ,सांस्क्रुतीक ,सामाजीक प्रश्नांवर आंदोलने केली.
*विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या फक्त आणि फक्त आर्थीक आहेत का ?
*सर्वच क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट व्हावी ह्या द्रुष्टिने विशेष अशी कोणती कामगीरी आज पर्यंत झालेली आहे
*विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जर खर्या अर्थाने लढने होत असेल तर का त्यांची प्रश्न सुटु शकली नाहित.दिवसेंदिवस त्यांची प्रश्न अधिक तिव्र का होत आहेत ?
*ह्या प्रश्नांची उत्तरेच अजुन कुणीही दिलेली नाहित.देत नाहित.
फक्त आणि फक्त विद्यार्थ्याना गोल गोल आणि गोड गोड घुमवण्यातच बरेच धण्यता मानतात.
बदल होत का नाहि ? तर बदलाला पुरक अशी प्रामाणिक व्यवस्था आज पर्यंत उभी राहिली नाहि.
विद्यार्थी नेते राहिलित उभी पण विद्यार्थी संघटनाहि राहिल्या उभ्या पण विद्यार्थी चळवळि उभ्या राहत नाहि आहेत.
जर व्यवस्था बदलायच्या सर्वच गोष्टि जर असतील तर नवि व्यवस्था कुठय ?
हा सुध्हा सवाल उभा राहतो.
ह्या सर्व गोष्टि घटना डोळ्या समोर ठेवुन Vbvp व्यापक अशी चळवळ उभी राहत आहे.भगतसिंहानी पाहिलेले borderless समाजाचे स्वप्न डोक्यात घेवुण पुढे चालत राहु.ज्या त्या काळातल्या महापुरुष व चळवळिपर्यंत जे जे माणसे पोहोचली समाज पोहोचला त्यांच्या त्यांच्या आयुष्याचे कल्याण झालेले आहे..
ज्यांच्या पर्यंत ह्या गोष्टि पोहोचल्या नाहित किंवा पोहोचुनहि ज्याना त्याचा उपयोग करता आला नाहि.ते असेच किड्या मुंग्यानसारखे जगले व मेले.परत एकदा ज्याला ज्याला आपले आयुष्य सम्रुद्ध करायचे असेल त्यानी सामिल व्हावे.विद्यार्थ्यानी तर नक्किच यावे.
व्यवस्था हि कुणाची रखैल नसते.ति तुमची आमचीच असते.
विद्यार्थी हा जर ईथल्या सर्वच प्रकारच्या गुलामगिरीत अजुनहि अडकुन राहत असेल तर त्याला त्या गुलामगिरीतुन बाहेर काढुन समतावादि ,विद्न्यानवादी समाजाकडे नेने आम्हि आमचे कर्तव्य समजतो.ज्याला ज्याला बदल हवे असतील त्यानी त्यानी नक्किच यावे.
आणि ज्याला ज्याला सदासर्वदा ईतरांच्या ढुंगणांच्या खाली अंधारात राहुन आपली गुजराण करायची असेल ते नाहि आलेत तरी चालतील.
VBVP येणार्यांच्या स्वागतासाठि कायम तत्पर आहे.आडवे येणार्ताना हि आडवे करण्यासाठि तत्पर आहे.
-पंकज रणदिवे.
वी.भ.वि.प. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष
जळगाव.
'बुद्धीवान माणसं ज्यांना 'वेडी पोरं' म्हणतात, वाट चुकलेली म्हणतात, तेच पोरं क्रांत्या करतात.'
- वीर भगतसिंग
(VBVP )ची गरज का ?
असा प्रश्न कायम बरिच लोग विचारत असतात.ईतक्या विद्यार्थी संघटना असताना नवी विद्यार्थी संघटना का हवी ? असाहि युक्तिवाद हल्ली वारंवार केला जातो.त्याना काहि उत्तरे देणे गरजेचे आहे.तसेच काहि प्रश्न सुध्हा विचारणे गरजेचे आहे.
*आज पर्यन्त अशी कोणती विद्यार्थी संघटना आहे जिने विद्यार्थ्यांच्या मानसिक ,भावनिक ,सांस्क्रुतीक ,सामाजीक प्रश्नांवर आंदोलने केली.
*विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या फक्त आणि फक्त आर्थीक आहेत का ?
*सर्वच क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट व्हावी ह्या द्रुष्टिने विशेष अशी कोणती कामगीरी आज पर्यंत झालेली आहे
*विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जर खर्या अर्थाने लढने होत असेल तर का त्यांची प्रश्न सुटु शकली नाहित.दिवसेंदिवस त्यांची प्रश्न अधिक तिव्र का होत आहेत ?
*ह्या प्रश्नांची उत्तरेच अजुन कुणीही दिलेली नाहित.देत नाहित.
फक्त आणि फक्त विद्यार्थ्याना गोल गोल आणि गोड गोड घुमवण्यातच बरेच धण्यता मानतात.
बदल होत का नाहि ? तर बदलाला पुरक अशी प्रामाणिक व्यवस्था आज पर्यंत उभी राहिली नाहि.
विद्यार्थी नेते राहिलित उभी पण विद्यार्थी संघटनाहि राहिल्या उभ्या पण विद्यार्थी चळवळि उभ्या राहत नाहि आहेत.
जर व्यवस्था बदलायच्या सर्वच गोष्टि जर असतील तर नवि व्यवस्था कुठय ?
हा सुध्हा सवाल उभा राहतो.
ह्या सर्व गोष्टि घटना डोळ्या समोर ठेवुन Vbvp व्यापक अशी चळवळ उभी राहत आहे.भगतसिंहानी पाहिलेले borderless समाजाचे स्वप्न डोक्यात घेवुण पुढे चालत राहु.ज्या त्या काळातल्या महापुरुष व चळवळिपर्यंत जे जे माणसे पोहोचली समाज पोहोचला त्यांच्या त्यांच्या आयुष्याचे कल्याण झालेले आहे..
ज्यांच्या पर्यंत ह्या गोष्टि पोहोचल्या नाहित किंवा पोहोचुनहि ज्याना त्याचा उपयोग करता आला नाहि.ते असेच किड्या मुंग्यानसारखे जगले व मेले.परत एकदा ज्याला ज्याला आपले आयुष्य सम्रुद्ध करायचे असेल त्यानी सामिल व्हावे.विद्यार्थ्यानी तर नक्किच यावे.
व्यवस्था हि कुणाची रखैल नसते.ति तुमची आमचीच असते.
विद्यार्थी हा जर ईथल्या सर्वच प्रकारच्या गुलामगिरीत अजुनहि अडकुन राहत असेल तर त्याला त्या गुलामगिरीतुन बाहेर काढुन समतावादि ,विद्न्यानवादी समाजाकडे नेने आम्हि आमचे कर्तव्य समजतो.ज्याला ज्याला बदल हवे असतील त्यानी त्यानी नक्किच यावे.
आणि ज्याला ज्याला सदासर्वदा ईतरांच्या ढुंगणांच्या खाली अंधारात राहुन आपली गुजराण करायची असेल ते नाहि आलेत तरी चालतील.
VBVP येणार्यांच्या स्वागतासाठि कायम तत्पर आहे.आडवे येणार्ताना हि आडवे करण्यासाठि तत्पर आहे.
-पंकज रणदिवे.
वी.भ.वि.प. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष
जळगाव.
'बुद्धीवान माणसं ज्यांना 'वेडी पोरं' म्हणतात, वाट चुकलेली म्हणतात, तेच पोरं क्रांत्या करतात.'
- वीर भगतसिंग
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
नवीन लेख
कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू
काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...
सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :
-
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार । तुझ्या दया-मातृत्वाला अंत नाही पार । तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची तुझ्या कृपेने रे होति...
-
छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई जेरीस शत्रूला करून क...