आयुष्यात घडणारा वैचारिक बदल हा परिवर्तनाचा पाया . . ! . . .

आयुष्यात घडणारा वैचारिक बदल हा परिवर्तनाचा पाया . .  . . .


                  भारतीय समाज व्यवस्थेने गेली  काही वर्षात अनेक आधुनिक बदल स्वीकारले आहेत ज्यात राहणीमान , पेहराव , यंत्र सामुग्री यात सातत्याने होणारे बदल तो अत्यंत तीव्रपणे आत्मसात करत आहे जसे कि चूल बंद होऊन सर्वत्र GAS आले , टेलिफोन बंद होऊन मोबाईल सेवा चालू झाली  हे आधुनिक बदल अत्यंत जलद गतीने होत होते . चांगली गोष्ट आहे पण त्याच समाज व्यवस्थेने सास्कृतिक बदल वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला तर तो आज पर्यंत . . .

           बदल हा परिवर्तनाचा अपरिहार्य भाग आहे , सामाजिक बदला बरोबर जर सांस्कृतिक , राजकीय , शैक्षणिक बदल होत गेल्यास आधुनिक भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही आडवू शकत नाही.

शिवश्री विकास लाड
नाशिक
२२ डिसेंबर २०१४


राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

कर्जत : रायगडची खान या मासिकातून दरवर्षी अनेक नवोदित कवी-लेखकांचे लेख प्रकाशित केले जातात.
दिवाळी विशेषांक २०१४ च्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत नाशिक चे  श्री. विकास देविदास लाड यांच्या "मन नाही मनात. . ." या लेखास वाचकांची भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर संयोजक व आयोजकांनी सुद्धा विकास लाड यांच्या लेखास दाद देवून अभिनंदन केले.

धन्यवाद रायगडाची खान परिवार

विकास लाड
नाशिक

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :