राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

कर्जत : रायगडची खान या मासिकातून दरवर्षी अनेक नवोदित कवी-लेखकांचे लेख प्रकाशित केले जातात.
दिवाळी विशेषांक २०१४ च्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत नाशिक चे  श्री. विकास देविदास लाड यांच्या "मन नाही मनात. . ." या लेखास वाचकांची भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर संयोजक व आयोजकांनी सुद्धा विकास लाड यांच्या लेखास दाद देवून अभिनंदन केले.

धन्यवाद रायगडाची खान परिवार

विकास लाड
नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :