धर्मांध प्रवृत्तींमुळे जगात असुरक्षितता, अशांतता व अस्थिरता
मित्रांनो,
आजचा माझा हा खास लेख धर्मवेड्या लोकांसाठी आहे. आज जगात जी काही असुरक्षितता, अस्थिरता., अशांतता आहे ती फक्त आणि फक्त धर्मांध झालेल्या वैचारिक प्रवृत्तीन्मुळेच . . .
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे अनेक वेळा आपण ऐकतो पण आम्ही दोन्ही बाजूंचा गांभीर्याने विचार करत नाही कारण आपल्यावर असलेल्या विचारांचा पगडा निर्णय घेण्यास आपल्याला अडसर ठरत असतो.
जसे कि., लहान विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाचा किंवा त्या विचारांचा पगडा त्याच्या मनावर बिंबवला जातो आणि वारंवार त्याला त्या बद्दल जाणीव करून दिली जाते त्यामुळे अचानक समोर आलेल्या सत्य विचारला तो समोर गेल्यावर ते अमान्य करू लागतो,
काही जन त्या वेळेस अति उत्साहित होऊन किंवा सत्य परिस्थिती न समजून घेता त्यावर हल्ला करतात. मग त्याचे स्वरूप सौम्य असो किंवा रुद्र त्याची एक सुरुवात त्याला इतके धर्मांध बनवते कि तो मागचा पुढचा विचार न करता जो धर्मगुरू किंवा त्याचा प्रेषित जो निर्णय देतो त्याची अंमलबजावणी करतो अशी जगात अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.
काही युरोपियन व काही आशियाई राष्ट्रे प्रकर्षाने आढळून येतात.
पाकिस्तान , इजिप्त , इराक़ अशा देशांमध्ये मुसलमान धर्म्गुरुंमुळे तर भारतात आर्यांमुळे लोकांमध्ये अशांतता पसरविण्यात आली.
तुम्ही किती लोक या मताशी सहमत असाल माहित नाही पण जर प्रकर्षाने विचार केला तर तुम्हासही नक्कीच आढळून येयील.
पाकिस्तान मधून अजमल कसाब नावाचा अतिरेकी भारतात घुसून हल्ला करून अनेक निरपराध माणसांचा हत्या करतो कारण त्याला दिलेली शिकवण , त्याच्या मनावर बिंबवलेल्या विचारांमुळे त्याने आपले आयुष्य या निरपराध माणसांना मारण्यासाठी अर्पण केले यासारखी अशी केती तरी युवक या धर्मांध शक्तींच्या विचारांना बळी पडले जातात.
भारतात आर्यांनी धर्मांध शक्तीचा फायदा उठवत येथे गुलामी, शिक्षण बंदी , वर्ण व्यवस्था , उच्च - नीच , गरीब - श्रीमंत , अशी द्वी वर्ग व्यवस्था लागू केली आणि हजारो वर्षांपासून येथील माणसांना खुळपट कल्पनांमध्ये अडकवून ठेवले.
अशी हि धर्मांध व्यवस्था मुळासकट उपटून फेकण्याची वेळ आज आली आहे.
आपली हि वैचारिक लढाई असल्यामुळे सत्य विचारांचा नक्कीच विजय होतो अशी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीरावांची शिकवण आहे . विद्रोहाची लाट भारतात तथागत भगवान बुद्ध , व चार्वाक्य यांनी केव्हाच पेटवली आहे. त्यामुळेच तर अनेक महामानव भारत भूमीला मिळाले
आपल्या या सत्य विचारांचा नक्कीच विजय होणार हि आशा नाही तर विश्वास आहे.
एक सत्यशोधक विचारक :
विकास लाड
महाराष्ट्र , भारत |
vikylad@gmail.com
मित्रांनो,
आजचा माझा हा खास लेख धर्मवेड्या लोकांसाठी आहे. आज जगात जी काही असुरक्षितता, अस्थिरता., अशांतता आहे ती फक्त आणि फक्त धर्मांध झालेल्या वैचारिक प्रवृत्तीन्मुळेच . . .
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे अनेक वेळा आपण ऐकतो पण आम्ही दोन्ही बाजूंचा गांभीर्याने विचार करत नाही कारण आपल्यावर असलेल्या विचारांचा पगडा निर्णय घेण्यास आपल्याला अडसर ठरत असतो.
जसे कि., लहान विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाचा किंवा त्या विचारांचा पगडा त्याच्या मनावर बिंबवला जातो आणि वारंवार त्याला त्या बद्दल जाणीव करून दिली जाते त्यामुळे अचानक समोर आलेल्या सत्य विचारला तो समोर गेल्यावर ते अमान्य करू लागतो,
काही जन त्या वेळेस अति उत्साहित होऊन किंवा सत्य परिस्थिती न समजून घेता त्यावर हल्ला करतात. मग त्याचे स्वरूप सौम्य असो किंवा रुद्र त्याची एक सुरुवात त्याला इतके धर्मांध बनवते कि तो मागचा पुढचा विचार न करता जो धर्मगुरू किंवा त्याचा प्रेषित जो निर्णय देतो त्याची अंमलबजावणी करतो अशी जगात अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.
काही युरोपियन व काही आशियाई राष्ट्रे प्रकर्षाने आढळून येतात.
पाकिस्तान , इजिप्त , इराक़ अशा देशांमध्ये मुसलमान धर्म्गुरुंमुळे तर भारतात आर्यांमुळे लोकांमध्ये अशांतता पसरविण्यात आली.
तुम्ही किती लोक या मताशी सहमत असाल माहित नाही पण जर प्रकर्षाने विचार केला तर तुम्हासही नक्कीच आढळून येयील.
पाकिस्तान मधून अजमल कसाब नावाचा अतिरेकी भारतात घुसून हल्ला करून अनेक निरपराध माणसांचा हत्या करतो कारण त्याला दिलेली शिकवण , त्याच्या मनावर बिंबवलेल्या विचारांमुळे त्याने आपले आयुष्य या निरपराध माणसांना मारण्यासाठी अर्पण केले यासारखी अशी केती तरी युवक या धर्मांध शक्तींच्या विचारांना बळी पडले जातात.
भारतात आर्यांनी धर्मांध शक्तीचा फायदा उठवत येथे गुलामी, शिक्षण बंदी , वर्ण व्यवस्था , उच्च - नीच , गरीब - श्रीमंत , अशी द्वी वर्ग व्यवस्था लागू केली आणि हजारो वर्षांपासून येथील माणसांना खुळपट कल्पनांमध्ये अडकवून ठेवले.
अशी हि धर्मांध व्यवस्था मुळासकट उपटून फेकण्याची वेळ आज आली आहे.
आपली हि वैचारिक लढाई असल्यामुळे सत्य विचारांचा नक्कीच विजय होतो अशी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीरावांची शिकवण आहे . विद्रोहाची लाट भारतात तथागत भगवान बुद्ध , व चार्वाक्य यांनी केव्हाच पेटवली आहे. त्यामुळेच तर अनेक महामानव भारत भूमीला मिळाले
आपल्या या सत्य विचारांचा नक्कीच विजय होणार हि आशा नाही तर विश्वास आहे.
एक सत्यशोधक विचारक :
विकास लाड
महाराष्ट्र , भारत |
vikylad@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा