एक वेळ शरीरावर झालेली जखम घाव भरून निघतील
पण .
.
.
.
.
.
.
.
मनावर झालेले घाव कसे भरून निघणार
जे डोळ्याला दिसणार तर नाही पण भरून निघायला खूप वेल लागेल
सर्वांशी प्रेमाने वागावे.
आपल्यामुळे कुणाचे मन नाही दुखावणार याची आपणच काळजी घेतली पाहिजे
आपल्यामुळे कुणाचे मन नाही दुखावणार याची आपणच काळजी घेतली पाहिजे
आपली जिव्हा आणि तिचा लगाम आपल्या कडेच हवा असतो.
विकास देवीदास लाड
8530930497
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा